अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या साडे सात लाख शेतकऱ्यांना ३५० कोटीची नुकसान भरपाई मिळणार.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या साडे सात लाख शेतकऱ्यांना ३५० कोटीची नुकसान भरपाई मिळणार.

शेतकऱ्यांना ३५० कोटीची नुकसान भरपाई पीक विमा अग्रीम रक्कम मिळणार परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा अग्रीम रकमेसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार येत्या महिन्याभरामध्ये पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांना 25% अग्रीम रक्कम देणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रात यंदा राज्याच्या विविध भागात काही कालावधीमध्ये अतिवृष्टी झाली होती. या काळात शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळं पिकांचं नुकसान झाल्या … Read more